Ladki Bahin yojana on Mantri Aditi Tatkare Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये जवळपास 80 लाख महिलांची नावे योजनेतून हटवण्यात आलेली आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची अपात्र यादीमध्ये नावे आलेली आहेत आणि ज्या महिलांना मागील दोन्ही पण हप्ती मिळाले नाही त्याची कारणे कोणती आहेत अपात्र होण्याची कारणे काय आहेत आणि मंत्री अदिती तटकरे काय म्हटल्या याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करूया.Ladki Bahin yojana on Mantri Aditi Tatkare Update

Ladki Bahin Yojana KYC online website
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
80 लाख लाडक्या बहिणीं अपात्र होण्याची कारणे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक कारणामुळे जवळपास सांगशील लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कोणती कोणती कारणे आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहूया
1.ज्या महिलांच्या घरी कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे किंवा जी महिला सरकारी नोकरीवर आहे किंवा तिच्या कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असल्यास त्या महिलेला या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे.
2.ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाखो महिलांची लाडकी बहीण योजनेतून नावे वगळण्यात आलेली आहेत वारंवार मुदत वाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती त्यामुळे पण त्यांचे नाव अपात्र करण्यात आलेले आहे.
3.लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुरुवातीला निकष ठरवले होते त्यामधील निकष म्हणजे ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे असे आपण महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले त्यामुळे त्या महिलांचे या योजनेतून नाव बाद करण्यात आले आहे.
4.ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त झाले अशा पण महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे.
5.ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु अन्य सरकारी पण योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी योजना किंवा सरकारी योजनेचा कोणत्या पण लाभ घेत आहेत अशा पण महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत.

तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र आहात तर काय करायचे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज हे पात्र असून सुद्धा त्यांचे चुकीच्या पद्धतीने नाव जर योजनेतून हटवले असेल तर काळजी करायची गरज नाही कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की अजूनही लाडक्या बहिणींचे पडताळणी प्रक्रिया चालूच आहे ज्या महिला खरंच या योजनेमध्ये पात्र असतील काही तांत्रिक किंवा काही कारणास्तव त्यांचे अपात्र यादीमध्ये नाव आले असेल तर त्या महिलांनी काळजी करू नये लवकरच पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तर त्या महिला पात्र यादीमध्ये येतील.
योजनेमध्ये जर तुमच्या यावेळेस अपात्र यादीमध्ये नाव आले असेल परंतु तुमच्या अर्जामध्ये किंवा केवायसी मध्ये कोणतीही चूक नसेल किंवा तुम्ही निकषांमध्ये पूर्ण मध्ये बसत असाल तर तुमचं नाव पडताळणीनंतर परत पात्र यादीमध्ये घेतले जाईल आणि मागील हफ्ते आणि पुढील हप्ते पण सुरळीतपणे चालू होतील.
योजनेबद्दल आदिती तरकारी काय म्हटल्या

Ladki Bahin Yojana
ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते.महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.