Ladki Bahin Yojana Raigad Municipal Corporation Apatra Mahila List :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपयाची अधिक मदत केली जाते. या योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे या योजनेमध्ये आतापर्यंत 24 हप्त्याचे विचाराने पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
लाडकी बहिण योजनेमध्ये नुकताच जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या पंधरा तारखेच्या जवळपास पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून विचारीत करण्यात आला आहे. मागील काही दिवसापूर्वी लाडकी बहीण नियोजनेची 92 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेले आहे त्यामधील रायगड जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाला याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहूया.Ladki Bahin Yojana Raigad Municipal Corporation Apatra Mahila List

रायगड जिल्ह्यातील किती महिला अपात्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिला ह्या योजनेतून अपात्र झालेले आहे त्यामध्ये अनेक जिल्ह्यामधील अपात्र महिलांची यादी जाहीर केली जात आहे त्यामध्येच रायगड जिल्ह्यातील जवळपास 5 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे.
लडकी बहीण योजनेचे निकष ठरवले होते त्यांची निकषाच्या बाहेर जाऊन ज्या महिला या योजनेचे लाभ घेत होत्या अशा महिलांना त्यांच्या अर्जाची फेर पडताळणी करून त्या महिलांना या योजनेतून आपत्र करण्यात आलेले आहे या महिलांचा पंधराशे रुपये चा हप्ता आहे या पुढील बंद झाला आहे. योजनेमध्ये ज्या महिलांचे वय हे 65 वर्षाच्या वर झाले आहे अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नव्हती अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलेले आहेत.

अपात्रतेची कारणे कोणती
1.लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे वय हे 65 वर्षाच्या वर झालेले आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे किंवा त्या महिलांना या पत्र करण्यात आलेले आहे.
2.ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आढळून आले असे आपण महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
3.ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण राहिली आहे ज्या महिलांनी केव्हाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना सुद्धा यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहे.
4.ज्या महिलास लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे.
- ज्या महिलांचे अर्जामध्ये कागदपत्रांमध्ये चुकीची कागदपत्रे जमा केली होती अशी आपण महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे.

केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल का?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया काही महिन्यापासून बदनकारक केली होती त्यानंतर केवायसी प्रक्रियेसाठी तीन ते चार वेळेस मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे या केवायसी प्रक्रियेमुळे जवळपास 92 लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेले आहेत.
आता प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे की केवायसी प्रक्रिया पुन्हा चालू होणार आहे परंतु अशी अधिकृतपणे कोणतीही माहिती आली नाही की अशी प्रक्रिया पुन्हा चालू होईल. राज्यभरातून अपात्र महिला आवाज उठवत आहेत की केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी असेही मागणी महिला व बाल विकास विभागाकडे करण्यात आलेली आहे याबद्दल आज आपण कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.